Posts

बौद्धधर्मात चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती?

Image
बौद्धधर्मात चमत्कार, भाकडकथा, कल्पनेचा अतिरेक, बुध्दीला न पटणारी गोष्ट कोणती? उत्तर द्या 3 फॉलो करत आहे विनंती करा आणखी 2 उत्तरे अवधूत मोहिते ,  दिसामाजी काहीतरी ते लिहावे| प्रसंगे अखंडित वाचीत जावे || 2021-1-16 अपडेट केले भाकडकथा आणि चमत्कार तर प्रत्येक धर्मातच भरपूर असतात. त्याप्रमाणे ते बौद्ध धर्मातही आहेत. बौद्ध साहित्यात अनेक देवता, असुर, गंधर्व, यक्ष अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो. असुरलोक, भूतलोक, ब्रह्मलोक अशा जागांचा उल्लेख आहे. एकूण ३१ प्रकारचे स्वर्ग आणि नरक आहेत असे मानले जाते. भगवान बुद्ध वृक्षाखाली समाधी लावून बसले असताना 'मारा' नावाच्या राक्षसाने त्यांना जादूई प्रलोभने दाखवली अशी कथा तिबेट आणि चीनमध्ये प्रसिद्ध आहे. कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत बौद्ध धर्माने मान्य केला आहे, तो सिद्धांत बऱ्याच जणांना अंधश्रद्धा वाटतो. दलाई लामा म्हणजे अवलोकितेश्र्वर या देवतेचा अवतार आहेत असे बौद्ध धर्मात मानले जाते. बौद्ध धर्मात बोधिसत्व नावाचा जो प्रकार आहे तो म्हणजे त्यांनी हिंदू धर्मातील अवतारवादाची नक्कल केली आहे. बोधिसत्व म्हणजे असा आत्मा जो लोकांच्या कल्याणासाठी अनेकवेळ...

हिडन वॉरियर

Nayan Patil हो का भाऊ मग सरकार काय आहे... मोदीजी का सन्मानिय आहेत हे पण पाहावे... प्रत्येकांना हिडन वॉरियर असतो... साधा प्रपंच यशस्वी झाला तरी यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते असे म्हणतो ना आपण... मोदीजी सुशासन एकटयाने स्थापतील का? ते सर्वसमावेशक आहेत... पंतप्रधान असून कल्पवृक्ष आहेत. त्यांची स्तुती करत नाहीय... परंतु वस्तूस्थिती ही नाकारता येत नाहीय ना? हिंदूराष्ट्रात कोण हवं कोण नको याचा अजेंडा केलेला आहे काय? तसे असेल तर दलित द्वेष का? आणि दलित व्देष रहित, दलितविरहित हिंदू राष्ट्र हवे असेल. तर दलितांचं काय करायचे आपण निर्णय घेतलेले आहेत तेही सांगा. नयनभाऊ पाटील यांनी सविस्तर, अभ्यासपूर्ण, सखोल माहितीसाठी खुप कष्ट घेतल्याचे दिसतेय. त्यावरून तरी मी तर मानायला तयार आहे... संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीले नाही.. सांगा नयन भाऊ आमच्या मुखी कुणाचे नाव घ्यायला तुम्हाला आवडेल? तुम्ही किंवा तुम्ही ज्या विचारधारेचे नेतृत्व करतात त्यांना अपेक्षित असणाऱ्यांचं नाव घेतो... मात्र वादंग नको. या संविधानाने 75 % बहुजनांचे कल्याण झाले सोन्याचे दिवस आले. दैन्य गेले.. त्या ...

बंदी झुगारून 'मनुस्मृती'चं पुनर्प्रकाशन

Image
बंदी झुगारून 'मनुस्मृती'चं पुनर्प्रकाशन Gajanan Zilu Sawant  | Maharashtra Times  |  Updated: 09 Mar 2016, 01:18:00 PM बंदी झुगारून 'मनुस्मृती' ग्रंथाची मराठी आवृत्ती बाजारात आणण्यात आली असल्याने मोठा वाद उभा राहण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ग्रंथाची विक्री तत्काळ न थांबवल्यास बुक स्टॉल्सवर हल्ले केले जातील, अशी धमकीच दिली आहे. मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई बंदी झुगारून 'मनुस्मृती' ग्रंथाची मराठी आवृत्ती बाजारात आणण्यात आली असल्याने मोठा वाद उभा राहण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ग्रंथाची विक्री तत्काळ न थांबवल्यास बुक स्टॉल्सवर हल्ले केले जातील, अशी धमकीच दिली आहे. 'मनुस्मृतीची विक्री थांबवा नाहीतर हिंसक प्रत्युत्तराला तयार राहा... आम्ही या ग्रंथाची विक्री करणाऱ्या दुकानांची आणि स्टॉल्सची तोडफोड करू', असा इशारा देणारे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या मनुस्मृती ग्रंथाची जाहीर होळी केली होती त्या ग्रंथाचे नव्याने प्रकाशन करण्यात आले आहे. राज्य सर...

परशूराम

परशुरामाची आई रेणूका नाहीयच... केवळ ब्राम्हणांनी म्हटले आहे... रेणूका ही  ब्राम्हण नाहीय नागवंशी आहे. रेणूका हीचा पाचवा मुलगा राम होता... परशुराम नाही... ब्राम्हणी बुध्दीतून परशुराम निर्मिती केली. जमदग्नी च्या आदेशावरुन जर रेणूकाची हत्या केली असे सांगण्यात येत असेल तर... जमदग्नीवरही निश्चित ब्राम्हण कॄष्णनीतीतून निर्मित केले असावे. सप्तश्रीपैकी एक जमदग्नी फक्त काय नियोग पध्दतीसाठीच होते का? रेणूकाची हत्या का केली. तर तीने अंघोळीला गेली तिथे गंधर्व युगल रतीक्रिडा ( असे शब्द वापरले तरी अश्लिल वाटत नाहीय. कारण अजून लहान मुलांना याचा अर्थ माहित नाही. असो ) करत असताना रेणूकाने पाहिले.तीची पतीची  तशीच चेष्टा करण्याची इच्छा झाली. परंतू अंघोळीला जाऊनही खुप वेळ झाला. इकडे जमदग्नी यांच्या मनात शंकाकुशंका निर्माण झाल्या. यापासून अनभिज्ञ रेणूका पतीची चेष्टा करण्याचं दुस्साहस करते. तर दमदग्नी थेट तिच्या चारित्र्यावर संशंय घेतात. ( विकीपिडीयासारखे ब्राम्हणी मायावीसंदर्भ ग्रंथानुसार) आणि आपल्या चार मुलांना तिची म्हणजेच रेणूकाची हत्या करण्याचे आदेश देतात. परंतू चारही पुत्र नकार देतात. मात्र ह...
हाडामासाचा माणूस... पाटीला प्वॉट चिटाकलं तरी निवद उचलायची टाप नव्हती.... भोगल्यालं समदं दुक आजा सांगत व्हता... पुस्तकात परतेकाचं दुक लिहीलं जातंच आसं नाही... पर थोडं बहुत समदयांच्या नशिबी हाच भोग थोडया बहुत फरकानं आला बस... ज्यानं मांडला त्याचंच इतिहासात नाव... जो या वेवस्थेशी भांडला त्याचंबी इतिहासात नाव... पर इथल्या परतेक मनुष्याचा वैभवशाली इतिहास आहे... याच्याशी तडजोड करून आज तुमचं जरी भलं झालं... तरं तुमच्या दुकांचं भांडवलं ... दुखं देणारा जुलूम करणारा बी करील... तवा .... इतिहास इसरणं म्हणजी आपली पुढची पिढी भिकाला लावणं होय.... इतिहास लिहीणाऱ्यानी तुमचं नाव चोरलं... तुमचा गाव चोरला... तुमचा देव चोरला... आरं एवढंच नायतर तुमचा स्वभाव बी चोरला... कधीकाळची शुध्द जात आज शुद्र केली ती भंगार इतिहासकारांनीच... जवाची तवा बोलतानी यांची तोंडं शिवल्याली असत्याती काय? खरं खोटं कराय त्यो माणूस जिता नाय... त्याची कड घेणारीही जिती नाही... फायद्यासाठी कायदाबी बदलला... आम्ही फकस्त म्हणतू कायदा लिहीला बापांनी आमुच्या आम्हाला शिकवता काय? आणि त्यांनी ज्या बापाच्या नाव घेतल्यानं आम्हीच निवडून दिलं त्यां...

प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली?

Image
प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली? उत्तर द्या 2 फॉलो करा विनंती करा आणखी 3 उत्तरे चैतन्य आर्य उत्तर दिल्याची तारीख Tue प्रवीण तरडेंकडून संविधानाबद्दल नेमकी काय चूक झाली? प्रवीण तरडेंकडून सर्वात मोठी चूक झाली ती म्हणजे त्यांनी संविधान घरात ठेवले. कारणे बघा… त्यात संविधानाचा अपमान झाला का ? जर आरास करण्याचा हेतू चुकीचा असता तर संविधानाचा नक्कीच अपमान झाला असता. त्यांची संकल्पना होती की पुस्तक बाप्पा पुस्तक. ही काही नवीन नाही मात्र इतर सर्व पुस्तकांत बाप्पाला सर्वात जवळचे म्हणजे संविधान. संविधानावरील श्रद्धा आमची बाप्पा सारखी आहे (नक्कीच बाप्पा वरील श्रध्दा चांगली त्याचप्रमाणे संविधानाची.) हे त्यांना दर्शवयाचे होते. एव्हाना आम्ही आज बाप्पा पूजतोय तो संविधानाच्या महत्तेमुळेच हे बोध दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र झालं ते उलटंच अन अजून अंगावर आले. पण ज्या हेतूने त्यांनी caption दिले होते तो नक्कीच वाईट नव्हता ( आज आमच्या घरी पुस्तक बाप्पा पुस्तक… यात कुठेही संविधान विरोधी विधान नव्हते.) त्यामुळे संविधानाचा अपमान झाला असे एक वर्ग सोडून इतर कोणालाही जाणवले...